एक चित्र अर्धवटच राहिलं.
एक नातं अर्धवटच राहिलं.
थोडासा कोन चुकला.
म्हटलं खोडरबर वापरावं.
चित्राचं ठीक आहे हो पण नात्याचं काय ?
नात्यातले चुकलेले कोन असे थोडेच खोडता येतात.
रेघ ओढतानाच विचार करायचो असतो, नाही का ?
पिकली पानं गळतात... मातीत रुजतात...नवे अंकूर जन्म घेतात...वृक्ष उमलतात...नियतीचं चक्र फिरत राहतं... आणि आपण - आपण हा सोहळा डोळ्यात जागवत जगतो... ते मिटेपर्यंत !
आठवणींच्या काळ्याशार डोहात तहानलेल्या पक्षाने घ्यावी तशी - झेप घेऊन, पांगलेला जीव कधीही ना शमणारी तहान जड पंखात साठवून फिरत राहतो स्मरत रा...
hmmm...sahi jamli aahe...very true..
ReplyDeleteरेघ ओढतानाच विचार करायचो असतो
Mazi comment delete ka zali ahe? Its against Democracy :(
ReplyDeleteKaay Kaay Inamdar?? Mala ugach comment takavishi watali!!
ReplyDeleteaavadale :)
ReplyDeleteVery well said Prasad..
ReplyDeleteHarish
http://arjungabriel.wordpress.com/
mast re.. sahi jamliye.
ReplyDelete