पिकली पानं गळतात... मातीत रुजतात...नवे अंकूर जन्म घेतात...वृक्ष उमलतात...नियतीचं चक्र फिरत राहतं... आणि आपण - आपण हा सोहळा डोळ्यात जागवत जगतो... ते मिटेपर्यंत !
कधी मी
Get link
Facebook
Twitter
Pinterest
Email
Other Apps
कधी मी, शब्दांवर अर्थाचे सावट ......
कधी मी, अर्थातील जळता पारा ......
कधी तव नयनातील आभाळी .........
मी लुकलुकणारा तारा .....
तळ्याकाठी राहिलेलं आपलं मौन रात्री जेव्हा तळ्यात उतरेल ... चांदणवेलीवर चढून थेट आणि माझ्याशी बोलतं होईल तेव्हा तुझा निश्वास वाऱ्याला आंदण देईल फुलता फुलता राहिलेल्या कळ्या-फुलांचे गुज !
Comments
Post a Comment