आर्जव
पानातून गळला चंद्र साजणी ......
रातीच्या गाली झुले दव .............
वाऱ्याला आली पेंग जराशी .........
मिटली कळी त्या करी आर्जव .....
रातीच्या गाली झुले दव .............
वाऱ्याला आली पेंग जराशी .........
मिटली कळी त्या करी आर्जव .....
पिकली पानं गळतात... मातीत रुजतात...नवे अंकूर जन्म घेतात...वृक्ष उमलतात...नियतीचं चक्र फिरत राहतं... आणि आपण - आपण हा सोहळा डोळ्यात जागवत जगतो... ते मिटेपर्यंत !
Comments
Post a Comment