पिकली पानं गळतात... मातीत रुजतात...नवे अंकूर जन्म घेतात...वृक्ष उमलतात...नियतीचं चक्र फिरत राहतं... आणि आपण - आपण हा सोहळा डोळ्यात जागवत जगतो... ते मिटेपर्यंत !
तळ्याकाठी राहिलेलं आपलं मौन रात्री जेव्हा तळ्यात उतरेल ... चांदणवेलीवर चढून थेट आणि माझ्याशी बोलतं होईल तेव्हा तुझा निश्वास वाऱ्याला आंदण देईल फुलता फुलता राहिलेल्या कळ्या-फुलांचे गुज !
Comments
Post a Comment